ग्रामपंचायतचा संकल्प “स्वच्छता, एकजूट आणि विकास”. प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आणि जबाबदारीमुळे आपले गाव हरित, स्वच्छ व आदर्श बनले आहे. आज आपल्या गावात स्वच्छ रस्ते, सुंदर देवळे, शैक्षणिक संस्था आणि समाजातील एकोपा यांचा संगम पाहायला मिळतो. चला, आपण सर्व मिळून पुढच्या पिढीसाठी एक समृद्ध आणि आदर्श गाव घडवूया.



ग्रामपंचायतद्वारे नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक योजनेची माहिती पाहण्यासाठी बघा वर क्लिक करा.
| क्रमांक | योजनेचे नाव | क्रिया |
|---|---|---|
| 1 | प्रधान मंत्री आवास योजना | बघा |
| 2 | जल जीवन मिशन | बघा |
| 3 | १५ वित्त आयोग | बघा |
| 4 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | बघा |
| 5 | तांडा/वस्ती योजना | बघा |
| 6 | अनुसूचीत जाती व नवबौध्द विकास योजना | बघा |
| 7 | रमाई आवास योजना | बघा |
| 8 | शबरी आवास योजना | बघा |
| 9 | जलयुक्त शिवार योजना | बघा |
| 10 | प्रधानमंत्री सूर्य घर योजना | बघा |
| 11 | इंदिरा गांधी विधवा महिला योजना | बघा |
जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमातून पाणी साठवण क्षमता वाढवणे, सिंचनाचे क्षेत्र विस्तार करणे आणि गावाला पाण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग या अभियानाला यशस्वी बनवतो.




